भारत बौद्ध राष्ट्र कसे

 भारत  देशात ८५% हिंदू धार्मिक  लोक राहतात पण  तरीही भारत देशाला कोणीही हिंदू देश म्हणत नाही असं  का ?
कारण आपण शोधू या
१)  भारत देशाचा झेंडा  -  भारत देशाच्या तिरंगा झेंडयाच्या मध्ये भागी जर अल्ला किंवा  आर्ध्या चंद्राची निशाणी असती तर  आपण समजलो असतो हा देश  मुस्लिम राष्ट्र  आहे*
भारत देशाच्या तिरंगा झेंड्याच्या मध्ये भागी  जर ॐ, श्री ,स्वातिक, गणपताय नमः अशि निशाणी असती तर आपण समजलो असतो  हा देश हिंदू  राष्ट्र आह*
भारत देशाच्या तिरंगा  झेंड्याच्या मध्ये भागी "आशोक चक्र " आहे* सम्राट आशोक जो बौद्ध राजा होऊन गेले त्यांच्या  राज्यात  संपूर्ण भारत  बौध्दमय होता* हे चक्र  बौद्ध  धम्माचे प्रतिक आहे* यावरून आपण समजू शकतो हा देश बौध्द राष्ट्र  आहे*
२)  भारत देशाचे चलन (रुपये ) -  भारत देशाच्या चलनावर  जर  आर्धा चंद्र  किंवा अल्ला असे काही  तरी असते  तर आपण समजलो असतो हा देश मुस्लिम  राष्ट्र आहे*
भारत देशाच्या चलनावर जर ॐ, श्री ,स्वातिक, गणपताय नमः असे काही तरी लिहिले असते तर आपण समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे*
भारत देशाच्या चलनावर तर "आशोक  स्तंभ " जो सम्राट आशोक बौद्ध राजा होता* त्यांची राजामृद्रा  आहे*
या वरून आपण सभाजू शकतो की हा देश बौध्द राष्ट्र आहे*
३) भारत देशाचे संविधान -  भारत देशाच्या  संविधानाची सुरूवात जर अल्ला किंवा आर्ध्या चंद्राच्या  निशाणी पासून झाली असती तर आपण समजलो  असतो हा देश मुस्लिम राष्ट्र आहे*
भारत देशाच्या संविधानाची सुरूवात जर ॐ, श्री, स्वातिक , गणेशाय नमः पासून झाली असती तर आपण समजलो असतो हा देश हिंदू राष्ट्र आहे*
पण बाबासाहेब  आंबेडकरांनी भारत देशाच्या  संविधानाची सुरूवात " आम्ही भारताचे लोक , भारताचे एक ( सार्वभौम  समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य )घडविण्याचा वत्याचा सर्व नागरिकांसः सामाजिक , आर्थिक व राजनैतिक  न्याय विचार , अभिव्याक्ति, विश्वास , श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य "  अशी सुरूवात केली आहे* आणि घटनेचे तत्व जे बौध्द धम्माचे तत्व आहे तेच ठेवले * "  प्रज्ञा ,  शिल ,  करूणा  " म्हणजेच न्याय , स्वातंत्र्य , समता , बंधुता ह्या तत्वावर  घटना लिहिली * यावरून आपण समजू शकतो कि, हा देश बौद्ध  राष्ट्र आहे*
४)  भारत देशाचे कायदे -  भारत देशाच्या  घटनेत एकुन ३९५ कलमे आहेत *  त्या मध्ये  १ )  कोणाचीही हत्या  करणे  (२)  चोरी  करणे  (३)  व्याभिचार, बलत्कार  करणे  ( ४) खोटे बोलणे  (५) नशेली पदार्थाचे सेवन करणे  हे गुन्हे  करण्यांवर कडक कारवाई होते *
आणि हेच पाच  शिल भगवान बुध्दांनी  सर्व  माणुष्याला पालन  करायला  सांगितलेले  आहे*  त्यांनाच पंचशिल  म्हणतात*
यावरून आपण  समजू शकतो  हा देश बौध्द राष्ट्र  आहे*
५)  भारत देशाचे राष्ट्रपती  भवन -  भारत देशाच्या राष्ट्रपती  भवनात  कोणत्याही आय-या - गय-याची  मृर्ती नसून फक्त  म्हणजे फक्त " भगवान  गौतम  बुध्दांची "  मृर्ती आहे*
या सर्व  गोष्टी  वरून  आपण  सागू शकतो  जगाला  " भारत बौद्ध राष्ट्र " आहे *
हा फक्त  डाँ*  बाबासाहेब  आंबेडकर  यांचा विजय  आहे *

* नमो बुध्दाय * जय भिम  *  जय भारत *

No comments:

Post a Comment