२२ प्रतिज्ञा

१४ ओक्टोम्बर १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अस्पृश्य समजल्या जाणार्या समाजाला सन्मानीय असा बौद्ध धम्म दिला आणी पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रूढींना लाताडून नवीन बौद्ध समाज निर्माण केला जो आज नाव बौद्ध म्हणून आज सन्मानाचं जीवन जगात आहेत .
तरी काही अजूनही याला अपवाद आहेच .अशांसाठी बाबा साहेबांकसाहेबानी दिलेल्या २२ प्रतिज्ञा नेहमी स्मरणात ठेवाव्यात .
पुढील विडिओ :-


  

No comments:

Post a Comment