डॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय

आज आपण पाहू डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांच्या कुटुंबां बद्दल थोडक्यात माहिती अर्थात त्यांचा  कुळ परिचय. 
बाबासाहेबांचे आजोबा :- मालोजी सकपाळ
बाबासाहेबांचे वडील :- (सुभेदार) रामजीबाबा   सकपाळ
बाबासाहेबांच्या आई :- भिमाई रामजीबाबा सकपाळ
भिमाईचे वडील :-  धर्माजी मुरबाडकर
बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ
बाबासाहेबांचे भाऊ :- आनंदरावजी रामजी सकपाळ 
बाबासाहेबांच्या वाहिणी :- लक्ष्मीबाई आनंदराव                                                 सकपाळ
बाबासाहेबांच्या बहिणीं :- १ )- मंजुळाबाई, २ ) तुळसाबाई, ३ ) गंगुबाई  
बाबासाहेबांच्या (पहील्या )पत्नीचे नांव :-  रमाई भीमराव आंबेडकर
बाबासाहेबांच्या (दुसऱ्या )पत्नीचे नांव :- सविता भीमराव आंबेडकर
बाबासाहेबांच्या सासरे :- भीकाजी धुत्रे (वलंगकर)
बाबासाहेबांच्या सासु :- रकमा भीकाजी धुत्रे
बाबासाहेबांचे  मेव्हण्याचे :- शंकरराव भीकाजी धुत्रे
बाबासाहेबांची  मुले - मुली  :- १ ) यशवंत  २ ) रमेश, ३ ) इंदू , ४ ) राजरत्न, ५ ) गंगाधर
बाबासाहेबांची सुन :-  आदरणीय मिराताई यशवंत आंबेडकर  (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा )
बाबासाहेबांचे नातवंडे :- १ ) प्रा. अंजलीताई  प्रकाशजी ( बाळासाहेब ) यशवंत आंबेडकर
                                        ( राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ)
बाबासाहेबांची नात जावई :- १ ) रमाताई - आनंदराव तेलतुंबडे ( उद्योजक दिल्ली)
                                          २) दर्शनाताई - भीमरावजी यशवंत आंबेडकर
                                            (राष्ट्रीय कार्यध्याक्ष भारतीय बौद्धमहासभा)
                                          ३ ) मनिषाताई - आनंदराजजी यशवंत आंबेडकर
                                          ( सरसेनानी रिपब्लिकन सेना व सभापती  बौद्धजन पचयत समिती ​)
बाबासाहेबांचे पनतु :-  सुजात प्रकाशजी आंबेडकर , प्राची, आणि रश्मी आनंदराव  तेलतुंबडे, ॠतीका भीमराव                                आंबेडकर ,साहिल, आणि अमन आनंदराज आंबेडकर.....   
                         
वरील सर्वाना माझा मानाचा जय भिम

नमो बुद्धाय ! जय भीम ! जय भारत!  

आज जानते है डॉ  बाबासाहब आम्बेडकर के संक्षिप्त में उनके परिवार के बारे में।
बाबासाहब के .......
दादाजी : मालोजी सकपाल
पिताजी : (सुभेदार ) रामजी सकपाल
माताजी : भीमाई  रामजी सकपाल
भीमाई  के पिता : धर्माजी मुरबाड़कर
फूफाजी : मीराबाई मालोजी सकपाल
भाई  : आनंदराव रामजी आम्बेडकर
भाभी  : लक्ष्मीबाई आनंदराव सकपाल
बहन : मंजुलाबाई , तुलसाबाई  , गंगूबाई
बवि(१स्ट : रमाबाई भीमराव आम्बेडकर
बीवी ( दूसरी ) : सविता भीमराव आम्बेडकर  
समधी : भीकाजी धुत्रे ( वलंगकर )
सास : रकमा भीकाजी धुत्रे
साला : शंकरराव भीकाजी धुत्रे
बच्चे : यशवंत , रमेश ,इंदु , राजरत्न ,गंगाधर
बहु : आदरणीय मिराताई यशवंत आम्बेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा )
पोते : प्रा. अंजलीताई  प्रकाशजी ( बाळासाहेब ) यशवंत आम्बेडकर
          ( राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय रिपब्लिकन पार्टी बहुजन महासंघ)
जमाई :1 ) रमाताई - आनंदराव तेलतुंबडे ( उद्योजक दिल्ली)
            २ ) दर्शनाताई - भीमरावजी यशवंत आम्बेडकर
            (राष्ट्रीय कार्यध्याक्ष भारतीय बौद्धमहासभा)
            ३  ) मनिषाताई - आनंदराजजी यशवंत आम्बेडकर
            ( सरसेनानी रिपब्लिकन सेना व सभापती  बौद्धजन पचयत समिती ​)

 पोते के बच्चे : सुजात प्रकाशजी आम्बेडकर  , प्राची, आणि रश्मी आनंदराव  तेलतुंबडे, ॠतीका भीमराव                                    आम्बेडकर ,साहिल, आणि अमन आनंदराज आम्बेडकर.....  

ऊपर दिए गए सभी को मेरा " जय भीम "



डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर : कशाचे डॉक्टर ...?

पुणे कराराच्या वेळी गांधी बाबासाहेबांना एकदा म्हणाले होते कि "मी हरीजन समाजाला रोटी कपडा मकान देवू शकतो. तुम्ही सुट बुट घालून या समाजात कसा बदल घडवणार ? "
तेव्हा बाबासाहेब न रागावता पण संयमाने डोळ्यात पाहुन म्हणाले" मिस्टर गांधी,मी सुट बुट यासाठी घालतो कारण माझा बहुजन समाज माझं अनुकरण करुन उद्या तो सुट बुटात फिरणार आहे हे मात्र नक्की ".
 आता एक अनोखा प्रश्न घेवूया  तार तो ऐसा की 
डॉक्टर .बाबासाहेब आंबेडकर ...
हे आहेत डॉक्टर ....(त्याना मिळालेल्या पदव्या याची साक्ष आहेच) जार का त्यांच सामाजिक कार्य पाहुन आपण जार डॉक्टर या पदविला थोड़े redirect  केल तर त्याच उत्तर बघुया काय आहे ... 
पण कशाचे डॉक्टर .....?
बाबासाहेब एकदा भाषणामध्ये म्हणाले होते  कि  जर का मी कॉंग्रेस बरोबर तडजोड केली असती, तर या देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू नव्हे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले असते,
पण बाबासाहेबांनी कधी सत्याशी आणि तत्वांशी तडजोड केली नाही.
तर  मग कशाचे डॉक्टर .....?
अरे,ब्रेन वर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या भारतात आहेत.... 
काळजावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत.... 
हृदयावर शस्रक्रिया करणारे अनेक डॉक्टर या इंडिया मध्ये आहेत... 
परंतु बाबसाहेब ही डॉक्टर होते...
कशाचे डॉक्टर .....?
मेलेल्या माणसाला उठवून बसविणारे डॉक्टर.....!     
मुर्द्याला जागविणारे
डॉक्टर....!
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर....!
हजारो वर्षापूर्वी, भीम जन्मण्यापूर्वी आम्ही जिवंत होतो की मेलो होतो हे आमच आम्हालाच ठाऊक नव्हतं, एखादया मुर्द्यासारखे आम्ही हिंदू दलदलीत फसलेलो होतो, तथागत गौतम बुद्धांची धम्मरूपी संजीवनी बाबासाहेबांनी या मुर्द्यांवर शिंपडली, 

मुर्दे पटापट उठून बसले,
तुम्हाला आम्हाला वाचवलं...

अरे तुम्हाला आम्हाला उठवून बसवलच बसवलं, 

पण या देशाचं ऑंपरेशन बाबासाहेबांनी केलं.
या देशाला झालेला जातीयतेचा कॅन्सर बाबासाहेबांनी चरचरा ....चरचरा....कापला.
आणि संविधान देवून या भारत देशाला मनुवाद्यांच हिंदुस्तान नाव कायमच फुल स्टॉप दिला 
 ( त्यानी संविधानात मेंशन केल कि " INDIA THAT  IS BHAARAT " ). 
तसेच संविधानातून या देशाचं ऑंपरेशन केलं आणि ३९५ कलमाच एकच इंजेक्शन दिलं,
लांबच केले वळवळणारे जातीयवादी किडे,रोगमुक्त केलं भारताला.
तर असे होते डॉक्टर...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर...

आमच्या राजाला दगडाच्या मंदिराची गरज नाही..!
आमच्या राजाला रोज
पुजाव लागत नाही..!
आमच्या राजाला दुध-तुपाचा
अभिषेक करावा लागत नाही.आमच्या
राजाला कधी नवस बोलावा लागत नाही..!
आमच्या राजाला सोने- चांदीचासाज ही चढवावा लागत नाही..!
एवढ असुनही जे जगातील
अब्जवधी लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवतात असे एकमेव युगपुरुष...!
॥ बाबासाहेब ॥

आपले  बाबासाहेब म्हणजे सगळ्यांच्या बापाचा बाप आहे 

भले तो मनुष्य प्राणी असूदे किंवा काल्पनिक देवी देवता. 


एकच साहेब ,,,,,बाबासाहेब 

नमो बुद्धाय !जय भीम !जय भारत ! 


बाबासाहेबांनी स्त्रीयांसाठि काय केल

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातिधर्मातील समस्त स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्ती व उद्धारासाठी हिंदूकोडबिल नावाची एक आदर्शसंहिता निर्माण करून स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्तीची आशा बाळगली.
त्यात त्यांना स्त्री-पुरुषात समानता निर्माण करून मुलांच्या बरोबरीने मुलींनाही वारसाहक्क देऊन वडिलाच्या संपत्तीत समान वाटा,पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही घटस्फोट मागण्याचा हक्क अशी तरतूद केली.
बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महापुरुषाने २५ डिसेंबर १९२७ रोजी विषम, अन्यायी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले. ती एक प्रतिकात्मक कृती होती. ग्रंथ जाळून मनातील जळमटे जाळता येत नाहीत, हे त्यांना माहीत होते म्हणून तो एक जाहीर निषेध व अन्याय, अत्याचार,विषमता याबद्दलचा मानसिक संताप होता.
मनुस्मृती जाळून ते गप्प बसले नाहीत,त्यांनी त्याला एक अत्यंत समर्थ, समर्पक पर्यायी मार्ग दिला. त्याचेच नाव हिंदू कोडबिल होय. मनुस्मृतीतील युगायुगाच्या स्त्री-पुरुष,सवर्ण-अवर्ण इत्यादी भेदाभेद व इतर  अमानवीय भीषण रूढी, परंपरा, अटी-नियमांना कायमची मूठमाती देऊन सर्वांना समानता प्रदान करणारी ही एक आधुनिक आदर्श मानवी संहिता होती; म्हणूनच त्या वेळी काही राजकीय व सामाजिक धुरिणांनी हिंदूकोडबिलाला ह्यभीमस्मृतीह्ण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आधुनिक पुरोगामी मनू असे अभिमानाने संबोधले.स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्रीमुक्तीची समग्र सुरुवात आपल्या शैक्षणिक विचार-कृतीने निसंदेह क्रांतिबा फुलेंनी केली, पण त्याला कायद्याची जोड नव्हती. नंतरच्या काळात अस्पृश्योद्धारक राजर्षी शाहूमहाराजांनी स्वतंत्ररीत्या स्त्रीउद्धारासाठी काही केल्याचा इतिहास नाही. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी थोडाफार प्रयत्न केला होता. पुढे ‘मुली जन्माला आल्या नाहीत, तर या जगाचे काय होईल, मला सांगता येत नाही,’ असे म्हणून ६०-६५ वर्षांपूर्वीच स्त्रीभ्रूणहत्येला चोख उत्तर देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र
दलितोद्धारासह सर्व जातिधर्मातील समस्त स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्ती व उद्धारासाठी आपल्या उत्तरायुष्याचा बराच
काळ खर्ची घातला आणि हिंदूकोडबिल नावाची एक आदर्शसंहिता निर्माण करून स्त्रीवर्गाच्या समग्रमुक्तीची आशा बाळगली.त्यात त्यांना स्त्री-पुरुषात समानता निर्माण करून मुलांच्या बरोबरीने मुलींनाही वारसाहक्क
देऊन वडिलाच्या संपत्तीत समान वाटा,पुरुषाप्रमाणे स्त्रीलाही घटस्फोट मागण्याचा हक्क, स्त्रीला संपत्ती धारण
करण्याचा अधिकार,पुरुषाच्या बहुपत्नीत्वाला नकार, दत्तक विधानातील दत्तक पुत्रापासून तिचे संरक्षण अर्थात दत्तक पुत्र आपल्या दत्तक मातेस तिच्या संपत्तीच्या हक्कापासून पूर्णपणे वंचित करणार नाही, अशी तरतूद,
यासाठी विधवा स्त्रीची फक्त अर्धी संपत्ती दत्तक पुत्रास मिळेल,अशी तरतूद, यातून दत्तक आई भिकेस लागणार
नाही, याची पूर्णपणे काळजी घेतली.हे बिल कोण्या एका विशिष्ट जातिधर्माच्या स्त्रीपुरते मर्यादित नव्हते, ते
देशातील समस्त स्त्रीवर्गाशी संबंधित होते आणि विशेष म्हणजे हे बिल ब्राह्मण व अस्पृश्य वर्गातील स्त्रियांसाठी सर्वाधिक उपयुक्त होते; कारण त्या सर्वाधिक कुंठीत,पीडित, अन्यायग्रस्त होत्या. अस्पृश्य
वर्गातील स्त्रीची वेदना तर दुहेरी होती. म्हणून हे बिल म्हणजे स्त्रीहितसंहिता व आदर्श सनद होती. पण चालत आलेल्या रुढी, परंपरा व मनुस्मृती म्हणजेच भारतीय कायदा असे मानणाऱ्या पुराणमतवादी वर्गाने हे बिल हाणून पाडण्याचा चंग बांधला होता. रामाच्या काळात हिंदूकोडासारखा एखादा कायदा अस्तिवात असता, तर सीतेला घराबाहेर हाकलून देण्याचे धैर्य पुरुषोत्तम म्हटल्या जाणाऱ्या रामालासुद्धा झाले नसते,
या शब्दांत त्यांनी या बिलाची समकालीनता व मौलिकता पटवून सांगितली होती. पण, मुळातच  पुराणमतवाद्यांना व काही राजकारण्यांना हे मान्य नव्हते, यात त्यांचे हित बाधित होणारे होते. म्हणून त्यांना प्रस्थापित चौकट मोडू द्यायची नव्हती, म्हणून ते या बिलाला 'हिंदू धर्मावरील घाला' म्हणत विरोध करीत होते.
यातील दुसरी खोच ही होती, की या बिलाचे श्रेय डॉ. आंबेडकरांसारख्या एका अस्पृश्य कायदेपंडिताला देणे हे प्रतिगामी, पुराणमतवादी मानसिकतेला रुचणारे व पचणारे नव्हते, हे त्या वेळच्या अनेक कर्मठ
धर्मव्यवस्थापकांच्या प्रतिक्रियांवरून सहजच लक्षात येते. वि. स. खांडेकर, सेठ गोविंददास,पद्मजा नायडू इ. समाजसेवी, समाजधुरंधर मान्यवरांनी बिलाला समर्थन दिले.
या बिलाची अजून एक शोकांतिका अशी झाली,की शासनव्यवस्थेतील आणि बाहेरील महिला सदस्यांकडूनही या बिलाला प्रखर विरोध झाला. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंचा अपवाद वगळता राष्ट्रपती राजेन्द्रप्रसाद व वल्लभभाई पटेल यांनी व मंत्रिमंडळातील अनेक सदस्य,प्रतिनिधी यांनी विरोधाची शिकस्त केली. पण, २५
फेब्रु. १९४९, मे १९४९, डिसें. १९४९ आणि त्यानंतर थेट फेब्रु.१९५१ अशा प्रदीर्घ खंडानंतर बिल लोकसभेत ठेवण्यात आले. या प्रत्येकवेळी एकतर बिलावर चर्चाच झाली नाही किंवा अल्पचर्चा झाली. या बिलावर चर्चा व निवेदन करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जेव्हा जेव्हा उभे राहिले त्या प्रत्येकवेळी लोकसभेच्या सभासदांनी आणि खुद्द सभापती व उपसभापतींनी अनेक अडथळे निर्माण करून त्यांचे वक्तव्य बंद पाडण्याचे प्रयत्न केले.
शेवटी २६ सप्टें. १९५१ रोजी हिंदुकोडबिल कायमचे बारगळले, या गोष्टींचा क्लेश होऊन डॉ.बाबासाहेबांनी आपल्या कायदामंत्रिपदाचा २७ सप्टें. १९५१ रोजी राजीनामा दिला. या संबंधाने लोकसभेत डॉ. आंबेडकरांना निवेदन करण्याची परवानगीही नाकारण्यात आली. पण,नंतरच्या काळात घटनेतील तरतुदी व मार्गदर्शक
तत्त्वांच्या रूपाने हिंदुकोडबिलाला अपेक्षित असलेले स्त्रीसबलीकरणाच्या संबंधाने जवळपास तीनएक डझनांवर कायदे पारित करण्यात आलेले आहेत, हे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला आलेले यश व श्रेय
म्हणावे लागेल. 
डॉ. वामनराव जगताप सामाजिक, राजकीय प्रश्नांचे विश्लेषक मंगळवार ३० डिसेंबर २०१४ होम पेज 
 संपादकीय :स्टोरी : डॉ. आंबेडकरांचे स्त्रीदास्यमुक्तीचे कार्य



मी बाबासाहेब बोलतोय


"चैत्यभूमिवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय"... 

चैत्यभूमिवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर बोलतोय, मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु हिंदूधर्मात मरणार नाही अशी घोषणा येवले नाशिक मुक्कामी १९३५ साली करून धर्म वेड्या काल्पनिक दगडांच्या मेंदूत
सडलेल्या,जातिभेदाचा उच्छेद मांडणाऱ्या मनुवादी विचारांना लाथाडून रंजल्या गंजल्या उपेक्षित
मागासलेल्या समाजाला समतेच्या मार्गावरून चालणारा बौद्धधम्म रक्तरहित क्रांती करून १४ ऑक्टोंबर १९५६
दिला. तो महामार्ग निर्माण करण्यासाठी 
मी घोषणा केली होती की "मी सारा भारत बौद्धमय करीन " शेवटचे दोन दिवस :बुद्ध आणि धम्म" ग्रंथावर शेवटचा हात डोळे फिरवता फिरवता झोपेतच काळाने अचानक घाला घातला व माझं महानिर्वाण ६ डिसेंबर १९५६ दिल्ली येथे राहत्या घरी झालं.

नागभूमीत अर्थात नागपूर या ठिकाणी माझ्या समकालीन समाजातील अनुयायी यांना दीक्षा दिली.
त्या ठिकाणी काही तास ठेवून माझं 'शव' विमानाने मुंबईत आणलं गेलं.लाखो अनुयायी माझ्या प्रेमापोटी रस्त्याच्या दुतर्फा रांगेमधून ओक्साबोक्सी रडत होती. अश्रू देखील आवरत नव्हते. एवढे अतोनात प्रेम
करीत राजगृह येथून माझ्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली .
माझ्या शवाला अखेर अग्नी देण्याकरिता सुद्धा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने या भूमी पुत्राला भारताच्या अधिनायक,घटनाकाराला जागा देण्याची असमर्थता दाखविली अर्थातनाकारली अखेर गुहागर
तालुक्यातील रत्नागिरी जिल्यातील सुपुत्र माझेच सहकारी मित्र बहुजन समाजातील (भंडारी) नेते सी. के.
बोले यांच्या मालकीची जागा क्षणाचा विचार न करता माझ्या अखेरच्या शरीराला सरणावर
जाळण्यासाठी सरण रचण्याची सूचना केली व मला अनुयायी यांनी सरणावर चिता रचून माझा पुत्र यशवंत
यांनी सर्वांच्या साक्षीनं बुद्धधम्माला अनुसरून अग्नी दिला.मी शांत गाढनिद्रेत आसमंतात
विरघळून गेलो.काही दिवसांनी माझ्या आठवणीचा ठेवा म्हणून माझ्या पुत्रांन व समाजातीलपुढारी, विचारवंत
मंडळीनी माझ्या अस्थींच्या माध्यमांतून "चैत्यभूमी " ची संकल्पना उभी केली.
आज जगाच्या, भारताच्या पाठीवर 'चैत्यभूमी ' ही माझ्या नावानं अस्तित्वात असून ओळखली जाते..मला जाऊन ५८ वर्ष लोटली. अनेक अनुयायी मला वंदन,अभिवादन करण्यासाठी येतात.त्यातील काही अगदी निस्सीम हृदयातील आतील कोपऱ्यातील ठेवणीतील जागा माझ्यासाठी कोरून ठेवली आहे.ते अनुयायी जगाच्या,भारताच्या विविध कानाकोपऱ्यातूनयेतात तासंतास रांगेत उभे राहूनमला नद्मस्तक होतात.मात्र
काही जण येतात ते मात्र स्वतःचा स्वार्थसाधण्यासाठी स्वतःचा आर्थिकहेतू साधण्याकरिता येतात.येऊन
काही काळ केवळ स्वतःची दुकाने मांडून उभे राहून जातात .अनुयायी हो,मी आपल्यास सांगितले होते कि,
माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा मी जे जीवनात सोसून आपल्याकरिता महामार्ग
देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या रथाला पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करा परंतु तसे करताना होताना काहीच दिसत नाही मला आता काही अनुयायी 'देव'मानायला लागलेत.माझ्या नावावर आर्थिक प्राप्ती करून स्वतःचा उदर निर्वाह करायला लागलेत.माझ्या नावाचा गैरवापर करून या डॉ.बाबासाहेबाला,देशाच्या
घटनाकाराला,जगाच्या पाठीवर असलेल्या बुद्धीवांताला केवळ मागासलेल्या,उपेक्षित लोकांचा मसीहा म्हणून ओळखू जाऊ लागले आहे. याला कारणीभूत जबाबदार कोण?अरे गद्दरानो तुम्हीच? आपण सर्व
येता स्मृतिदिनाला अर्थात मला अभिवादन वंदन करण्यासाठी?मात्र कसे येताहो, हसत खेळत बागडत,
जत्रेच रूप देत नको ते उद्योग करता जर माझ्या स्मृतिदिनाला जत्रेच स्वरूपआणत असाल तर याद राखा. यापुढे पाय पवित्र चैत्यभूमीवर ठेवूच नका.मी आपला उद्धारकर्ता आहे. असे आपणास उमजून माहित
असताना देखील एक दुःखाचा दिवस मौन बाळगून गांभीर्य ओळखून शांत पायाकडेअर्थात खाली बघून चालू शकत नाही का?कसले हो, भीमसैनिक लाज वाटायला हवी ?तुम्हाला शरम वाटली पाहिजे? मला केवळ
तुम्ही आपलाच 'बाबा' म्हणून सीमित करून टाकलाय. आमचा बाबासाहेब? आमचा आंबेडकर ?एकच साहेब
बाबासाहेब? काय चाललाय काय?अरे माझ्या लेकारानो, मी आपला आहेच. परंतुआधी या भारताचा,या जगाचा आहे हे जाणून घ्या.ज्या भारताची राज्यघटना लिहिली.या जगाने दोनशेवर्षाच्या इतिहासातबुद्धीचा एकमेव महामेरू म्हणून गौरव केला. त्याचा अशा प्रकारे ६डिसेंबरला अर्थातमाझ्या स्मृतीदिनाला महाजत्रेच,तीर्थ
यात्रेच रूप आणता. व माझ्या नावाला हसण्याची वेळमनुवादी लोकाकडूनआणता.तुम्हाला गायीच्या पाडसाप्रमाणे हंबरणे सुद्धा त्याकाळी कठीण होते. तिथेवाघासारखी डरकाळी फोडण्यासाठी तुम्हाला माणसात
आणले .पण आजही ६ डिसेंबरला स्मृतिदिनाला डरकाळी काय मोठयान खिदलताय काय?मोठयाने हसताय काय?एका दिवसाला आपल्या तोंडाला आवर घालू शकत नाही.कशाला माझा स्मृतीदिवस साजरा करता आहात?.या पुढे थांबा.करूच नका ?अनुयायीहो,अरे तुमच्या स्वतःच्या घरी जेंव्हा स्वतःचआई, बाप,नातेवाईक मरण पावल्यावर स्मृतिदिन साजरा करताना मोठयाने हसणेखिदळणे, लाऊड स्पीकर लावूनगाणी लावता काय?जत्रा भरवता काय? नाही ना ? मगबौद्ध धम्माच्या रीतीरीवाजानेतो विधी पार पाडता.अरेमाझ्या स्वतःच्या कुटुंबाची पर्वा नकरता तुम्हाला माणसात आणूनसमानता निर्माण करू दिली.समतेच्या महामार्गावर आणून सोडले.आणि ६डिसेंबरला माझ्या स्मृतीदिनाला,ज्यांना मी म्हटले होतेकी,माझ्या एक शाहिराच गाणं हेमाझ्या दहा भाषणा बरोबर आहे.असे असताना या दिवशी महाराष्ट्रातीलसर्वच आघाडीचे शाहीर, गायक शिवाजीपार्कवर स्वतःचगाण्यांनाच दालन नको तेवढ्या आवाजात वाजत गाजत उभं करून मला चैत्यभूमिवर अर्थात सरणावर जाळण्याकरिता ठेवला होतं अर्थात कायमचाच गाढनिद्रिस्त अवस्थेत
झोपी गेलो होतो ती जागा सुद्धा त्या आवाजानदुभंगली जात आहे. एवढा कर्कश आवाज त्या ठिकाणी होतो याला कोणतेस्वरूप म्हणावे? हा आनंदाचा दिवस की दुःखाचा दिवस सांगा ना?ही तर जत्राच भरली आहे ,तमाशाचहोतो आहे.अगदी सहज वाटते.एखाद्याने विचारले की हा कोणता दिवस आहे हो, आपण काय , कशाकरिता करीत आहात तर त्याचा द्वेष, राग करून म्हणतोस की,आम्ही बाबासाहेबांना अभिवादन
वंदन करीतआहोत,करायला आलो आहोत. म्हणून भोंगा गाणी,भाषण करूनसाजरा करीत आहोत.अरे
माझी जयंती १४ एप्रिलला असते, ६डिसेंबरला नाही.अनुयायीहो, इतर भारतीयलोकांना माझ्या विज्ञान
विचाराला, स्मृतीदिनाला वंदनकरायला यायचे असते. मात्र आपणचअसे प्रकार करून माझ्या नावाला,
बाबासाहेब आंबेडकर हे आमचेच केवळ'बाबा' म्हणून जगजाहीर करून मोकळेचकेलेआहे .कृपया मानसिकता बदला अन्यथा मनुवादी विषमतावादी जावूद्या हो,परंतु मला शंका आहेच येत्याकाळातआपलेच स्वतःला बौद्ध ब्राम्हणसमजणारेसुद्धा माझ्या स्मृती दिनाला येणारनाहीत . विचारकरा हा मांडलेला बाजार,जत्रेच स्वरूप बदलून काही तरी नाविन्यअर्थात मौन बाळगून स्मृती दिन साजरे करायचे असतात.तुम्ही आता मागासलेले नाहीत त्यातून बाहेर काढून तुम्हाला नवीन विचार दिले आहेत. त्याप्रमाणे वाटचाल करा, चाला वरसांगितल्या प्रमाणे स्वतःच्या आई वडिलांचे र बुद्धाला अनुसरून स्मृतीदिन साजरे करता तसाच माझा करा. बुद्ध वंदना घेऊनच.प्रथम गायक शाहीरओर्केष्ट्रा यांना ताळ्यावर आणून शांतता प्रस्थापित करा. एवढे दिवस सहन केले
आता माझी सहनशीलता संपलेली आहे .माझ्या नावावर आतापर्यंत आणि येणाऱ्या काळात सुद्धा आर्थिक बाजू मजबूत केली आहे.करणार आहात व कराच. परंतु माझ्या स्मृतीदिनाला यासर्व प्रलोभन पासून एक दिवस तरी वंचित रहा. मौन, शांत येऊन वंदन करूनजा .आजपर्यंत स्मृतीदिनाला येणारा हा केवळ
खालच्या वर्गातील अनुयायी आहे.परंतु येणाऱ्या काळात माझ्या स्मृतीदिनाला येणारा अनुयायी हा प्रत्येक
वर्गातील असावा.तो येईल त्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील रहा ,शिस्थ बंधन नियम याचे पालन करून शिवाजीपार्कला अर्थात चैत्यभूमीचा परिसर हा शांततामय कसा राहील याचा शोध घ्या.
आजकाल काही सरकारी,नेते मंडळी माझ्या स्मृतीदिनाला माझ्या स्तुपावर आणि जमलेल्या अथांग जनसमुदायावर घिरट्या घालणाऱ्या छोट्या विमानातून पुष्पवृष्टी करीत आहेत हे अतिशय चुकीचे असून त्याला तीर्थस्थाननिर्माण करण्याचा षड्यंत्र राबविले जात आहे. त्यावर उपाय करा आणि त्यावर बंदी आणा.त्याचप्रमाणे मला अभिवादन करण्यासाठी येणारे स्वार्थी नेतेअभिवादनसभा या नावाखाली हसत खिदळतमनुवादी विचारांच्या लोकांना आणून समोर बसलेल्या अडाणी लोकांना नको ती आश्वासने देत भूलथाप्पा मारून नको ते विचार देवून समाजाला फसविण्याचे धोरण आखत आहेत. अशांना रोखूनमाझ्या विचाराने चालणारा समाज घडवा असे निक्षून सांगणारे तरुण घडवा ,जागृत ,उठावकरणारे तयार व्हा बदल नक्कीच होईल. स्मृतिदिन हा शिस्तबद्ध पद्धतीने घडविण्यास तुमच्या सारखा समर्थनीय तरुणच हवाच हे सर्व तुमच्याच हातात आहे.रक्त माझेच आहे ते केवळ रक्त वापरा नसा आपोआप तयार होतील. रक्ताभिसरण
झाल्याशिवाय राहणार नाही.अर्थात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.प्रथममाझ्या स्मृती दिनाला शाहीर,
गायक यांच्या आवाजाला शांत करा त्यांना शांतपणे स्वताच्या ध्वनिफितीचे विकण्यास मुभा द्या, प्रवृत्त करा ,नेत्यांची भाषणे माझ्या स्मृतीच्या दिवशी नकोच यासाठी प्रयत्न करा.त्यांना सांगा एकदिवसी मौन बाळगा. अभिवादन केवळ वंदन करून निघून जा.असा सांगणारा तरुण वर्ग निर्माण करा. नक्कीच बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे शांततेत माझा स्मृतिदिन पार पडेल.सुरवात करा मी नक्कीच तुमचा पालन उद्धार  कर्ता कायमचाच राहीन.
माझ्या स्मृतीदिनी अर्थात सहा डिसेंबर महापारीनिर्वान दिन महाराष्ट्रातील शाहीर, गायक , नेते  मंडळीं आणि अनुयायी आपण सर्व मोठ्या अभिमानाने अभिवादन करण्यासाठी येत  असता मी कायमचा सरणावर
निजलेला जगाचा महान बुद्धिवंत प्रकांडपंडित बोधिसत्व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा मोठ्या बिरुदावल्या नावाच्या समोर आहेत. असे असताना मात्र हे ५ तारखे पासून लावलेल्या शाहिरांच्या गायकांच्या आणि मला अभिवादन  करण्याच्या नावाने नेत्यांच्या सभा यांचा ध्वनी जमीन हादरवणारा कर्कश
भोंग्याच्या आवाजाने स्वतःच मौन बाळगून उघड्या डोळ्याने चित्र बघून  मी सांगितल्या प्रमाणे
माझ्या नावाचा गजर करण्यापेक्षा स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी झटा.मला अशा तुमच्या किळसवाण्या प्रकाराने तुमचा तिरस्कार वाटायला लागलाय.माझे महापारीनिर्वान होऊन केवळ माझ्या नावाने गेली ५६ वर्ष अक्षरशा धुडघूस घालून समाज विखुरला गेला आहे.तुम्ही केवळ एक दिवस मौन बाळगून शांत राहवून अभिवादन करण्याची किमया साधू शकत नाहीत.हा शरमेने मान  खाली घालायला लावणारा प्रकार
नाही तर काय ? अनुयायीहो,या पुढे माझ्या निर्वाणदिनी चैत्यभूमीवर असे प्रकार होत असतील तर येऊच
नका. माझ्या नावावर हजारो रुपये कमवायचे असतील ,हिंदू धर्माला नाकारणारा मी अशा धर्माचे अनुकरण करून माझ्या महापारीनिर्वाना ला जत्रेचे महारूप देत धिंगाणा घालत असाल तर येऊच नका.मी झिजलो झटलो ते तुमच्या उद्धारासाठीच पण माझ्या नावाचा मेल्यानंतर कायमचा उद्धारच करून टाकला आहे.
माझ्या नावाने मनुवादी आधीच पिसाळलेला होता. आज माझ्या नावाचा तिरस्कार तुम्ही जास्त करून द्यायला लागले आहात.लक्षात ठेवा मला सीमित करू नका मी या देशाचा आहे या जगाचा आहे अशी माझी ओळख
असताना माझ्यावर मर्यादा टाकू नका .
माझ्या महापारीनिर्वाना ला येणारा अनुयायी हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे म्हणून आपणास मी जाहीरपणे सांगितले आहे "मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटचा श्वास असे पर्यंत भारतीय आहे हे आपण
विस्र्वायला लावत आहात मला केवळ बौद्ध धम्मात सीमित करू नका तुम्हीच म्हणता ना महामानव
युगपुरुष जन्मतात ते कोणा एका धर्माचे ,जातीचे नसतात मग असे आपण का करीत आहात .मला मान्य आहे मी तुमचा मार्गदाता उद्धारकर्ता आहे मी बौद्ध धम्म स्वीकारला आहे.त्याच बरोबर तुम्हीही स्वीकारला आहे .पण मी या भारताचा आधी नागरिक आहे अर्थात मी देशाचा भारतरत्न आहे. या जगाचा विश्वरत्न आहे.
याचा विसर तुम्हाला होता कामा नये .. माझे विचार इतरांना सांगून बुद्धाचा धम्म किती महान आदर्श
आहे. हे पटवून द्या तरच सारा भारत बौद्धमय होईल .परिवर्तन झाले की अवघा भारत माझ्या ६ डिसेंबर
अर्थात महापारीनिर्वान स्मृती दिनाला नद्मस्तक होण्यास येईल .त्याचवेळी चैत्यभूमीला खऱ्या अर्थाने
महत्व प्राप्त होईल .म्हणून' सीमेला सीमित करून ठेवण्यापेक्षा सीमेचे उल्लघन केल्याशिवाय त्या जागेला महत्व प्राप्त होणार नाही' . म्हणजेच बाबासाहेब हे केवळ बौद्ध, उपेक्षित मागासलेल्या समाजाचे नसून ते
काश्मीर ते कन्याकुमारी या अन्खंड भारताचे बाबा आहेत. हे जाणवून देण्याची जबाबदारी तरुण
हो तुमच्यावर आहे. 
जयबुद्ध जयभारत! 
लेखक : धम्मबांधव 
राजेश सावंत-
( चेअरमन - 'आसरा 'एज्युकेशन आणी सामाजिक संस्था). 

१० डिसेंबर : मनवी हक्क दिन

आज १० डिसेंबर :- मानवी हक्क दिन
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यानुसार जगभरात १९४८पासून दरवर्षी १० डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो. प्राचीन काळातील प्लेटो, अॅरिस्टॉटल आणि सिसरोसारख्या तत्त्ववेत्त्यांनी मानवी हक्कांचा विचार प्रथम मांडला. राजघराणेशाही प्रणालीकडून मानवी हक्कावर होणार्या अन्याय, अत्याचाराला आळा घालण्यासाठी पहिल्यांदाच ब्रिटनचे राजे किंग जॉन यांनी मॅग्नाचार्टा ही मानवाच्या हक्कांची पहिली सनद तयार केली. १७८९च्या फ्रेंच राज्यक्रांतिनंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी कल्याणाच्या त्रिसूत्रीचा उगम झाला. संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्क जाहीरनामा, दुसर्या महायुद्धानंतर १९४८ ला प्रसिद्ध केला. त्यानंतर जगातील बहुतेक सर्वच राष्ट्रांनी मानवी हक्काविषयी गंभीरतेने पावलं उचलली. भारतात १९९३ ला मानवी हक्क संरक्षण कायदा पारित केला गेला. त्यानुसार सामान्य नागरिकांना स्वसंरक्षणासाठीचे हक्क प्राप्त झाले. मानवी हक्क म्हणजे माणसाला माणूस म्हणून जन्माला आला तेव्हापासूनच स्वातंत्र्याचा हक्क, समतेचा हक्क आणि प्रतिष्ठापूर्वक जगण्याचा हक्क प्राप्त झाला. ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या ४२ व्या कलमात मानवी हक्कांचे अधिकार दिलेले आहेत. त्यांनी हे कलम म्हणजे भारतीय घटनेचा आत्मा आहे असं म्हटलं होतं.
शेती, उद्योग, सेवा क्षेत्रातील विकासाच्या लाटेत तसंच जागतिकीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे मानवी हक्कांचं कुठेही उल्लंघन होऊन सामान्य घटकावर अन्याय होऊ नये म्हणून या कायद्यात खास काळजी घेतली आहे. तरीपण मानवी स्वातंत्र्याचे फायदे उपेक्षित, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचलेले नाहीत. मानवी हक्काविषयी जनमानसात जागृती होणं गरजेचं आहे.
मानवाने मानवाचा सन्मान राखून त्यांच्या अधिकारावर गदा आणायला नको. म्हणून भारतात १९९३ मध्ये मानवी हक्क संरक्षण कायद्याद्वारे मानवाधिकार आयोग स्थापन केला गेला. त्याच धरतीवर महाराष्ट्र राज्यानेसुद्धा मानवाधिकार आयोग स्थापन केलेला आहे. आयोगाला अधिकार देऊन घटनेनुसार सक्षम केलं गेलं आहे. आयोगाला न्यायिक अधिकार आहे. अध्यक्ष आणि विविध सदस्यांच्या नेमणुकी कायदेशीरपणे केल्या जातात. मानवी हक्क आयोगाद्वारे अन्यायग्रस्तांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
मानवी हक्काविषयी प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेक सिद्धांत विकसित झालेले आहेत. मानवाला मिळालेल्या निसर्गदत्त हक्कांना हिरावून घेतलं जाऊ नये. समानतेचा लाभ, भेदभाव न करण्याचा हक्क, नैसर्गिक हक्क सिद्धांत हा नैसर्गिक न्यायाला विदित करतो. रूढी-परंपरांचं रूपांतर हक्कांमध्ये होतं हे जरी खरं असलं तरी प्रो. रिची यांच्या म्हणण्यानुसार पूर्वापार चालत आलेल्या लोकांना हव्याशा वाटणार्या रूढी, संकेत आणि परंपरा हे हक्कांचं मूळ आहे. हक्क ही इतिहासाची निर्मिती ठरते. त्याला ऐतिहासिक मानवी हक्कांचा सिद्धांत संबोधला जातो. टी.एच. ग्रीन, बोझोके हे आदर्शवादी सिद्धांताचे पुरस्कर्ते आहेत. टी.एच. ग्रीन म्हणतात की, ‘मानवाला नैतिक जीवन जगण्यासाठी आणि स्वातंत्र्यासाठी हक्कांची आवश्यकता आहे. याशिवाय मानवाला आपला सर्वांगीण विकास साधणं शक्य नाही. व्यक्तिला सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली परिस्थिती म्हणजे हक्क होय. जेरेमी, बेंथम, जॉन ऑस्टिन आणि हॉलड यासारख्या विचारवंतांनी वैधानिक संकल्पनेवर वैधानिक सिद्धांताची रचना केलेली आहे. या पुरस्कर्त्यांच्या मते, हक्क ही राज्याची निर्मिती आहे. राज्य या हक्कांना मान्यता देते, त्या हक्कांचा व्यक्तिंना लाभ घेता येतो. व्यक्तिंच्या हक्कांचं कायद्यानुसार रक्षण राज्य करते म्हणून राज्य हेच हक्कांचं उगमस्थान ठरतं. व्यक्तिला हक्क प्राप्त होतात, त्याचप्रमाणे त्याला कर्तव्याचीही जबाबदारी पार पाडावी लागते. म्हणून हक्क अमर्याद नसतात. सामाजिक कल्याण अर्थ-तत्त्ववेत्ते यांनी सामाजिक कल्याणाचा सिद्धांत मांडला. जेरेमी बेंथम आणि जॉन स्टुअर्टमिल यांच्या उपयुक्ततावादी सिद्धांतात या सिद्धांताची बीजं आढळतात. पण प्रा. एच.जे. लास्की हेच या सिद्धांताचे मुख्य पुरस्कर्ते मानले जातात. मानवी हक्कांचा मुख्य निकष हा सामाजिक हित किंवा सामाजिक कल्याण असतो. व्यक्तिहितापेक्षा त्याचा सामाजिक हित, कल्याणावर अधिक विश्वास आहे.
मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी ही मानवी हक्कांची आवश्यकता आहे. मानवाचे हक्क मानवाच्या व्यक्तिमत्त्वापासून अलग करता येत नाहीत. मानवाला माणूस म्हणून सन्मान देण्याची तरतूद भारतीय घटनेने केलेली आहे. जात, धर्म, लिंग, पंथ यावरून माणसामाणसांत फरक न करता त्यांना समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, न्यायाचा हक्क, जुलूम-दडपशाही विरुद्धचा हक्क यांचं संरक्षण राज्याद्वारे करून माणसाला शांततेचं जीवन जगण्यासाठी संरक्षण मिळायला पाहिजे. घटनेनुसार दिलेले मूलभूत हक्कांचं संरक्षण, राष्ट्रीयत्वाचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा या आणि अशा अनेक तरतुदी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या जाहीरनाम्यात निरनिराळ्या ३० कलमांद्वारे देण्यात आलं आहे आणि राष्ट्रसंघाची उद्दिष्ट्यं आणि पालन जगातील राष्ट्रांनी करणं बंधनकारक केलं आहे.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, फरिद कोट हाऊस,कोपर निकस मार्ग, नवी दिल्ली तसंच महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, ९, हजारीमल सोमानी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर, मुंबई इथे आयोगाविषयी अधिक माहिती मिळवता येईल. तसंच विना फी तक्रार दाखल करता येते. त्यासाठी समर्थन देणारे दस्तऐवजदेखील सादर करावे लागतात.
१० डिसेंबर या मानवी हक्क दिनाच्या दिवशी मानवी हक्कांसंबंधी कायदेशीर मार्गदर्शन करण्यात यावं, अभ्यासवर्गांच्या उपक्रमांद्वारे जनजागृती करण्यात यावी. राष्ट्रीय मानवी हक्क आणि राज्य मानवी हक्क यांची माहिती घेऊन त्याद्वारे सामान्यजनांना नैसर्गिक हक्क, ऐतिहासिक हक्क, आदर्श जीवन जगण्याचा हक्क, वैधानिक हक्क, सामाजिक कल्याण हक्क, अशाप्रकारे प्राप्त करून देऊ शकतो, त्याबद्दल जनजागृती करू शकतो, हे प्रत्येक भारतीयाने लक्षात घ्यावं.
-----------------------------------------------

६ डिसेंबर १९५६ - ६ डिसेंबर २०१६

बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण होऊन ६० वर्ष पुर्ण झाले पण या ६० वर्षात समाजाने फक्त दु:ख व्यक्त केले.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर १९५६ नंतर बाबासाहेबांचे अपुर्ण काम कोणी पुर्ण नाही केले याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल १४ ऑक्टोबर १९५६ ला बाबासाहेबांनी त्यांच्या लाखो अनुयायांना बुद्ध धम्माची दिक्षा दिली त्याच्यानंतर असा दिवस अजुन आला नाही याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर आपण अजुनही हिंदु महार का आहोत याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर या ६० वर्षात आम्हाला बाबासाहेब अजुनही समजले नाही याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर आजही आम्ही आमचा शञु ओळखला नाही याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर आजही आम्ही स्वत:बाबासाहेबांची बदनामी करतो याच करा.
  • उदाहरण :-६ डिसेंबर ला प्रवास करतांना लोकांना मारहाण करून त्यांना जय भिम बोलायला लावणे.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर संविधान लागु होऊन ६७ वर्ष झाले पण संविधानाचा योग्य वापर अजुनही झाला नाही याच करा.
  • दु:ख व्यक्त करायच असेल तर आज आम्ही १४ एप्रिल व ६ डिसेंबर फक्त हे दोन दिवस बाबासाहेबांसाठी देतो आणि बाकी ३६३ दिवस स्वत:साठी याच करा.

                 बाबासाहेबांनी आपल संपुर्ण आयुष्य समाजासाठी दिल आणि आपण त्यांच्यासाठी फक्त दोन दिवस देतो.बाबासाहेबांनी समाज अस्पृष्य आहे म्हणुन फक्त दु:ख व्यक्त केल असत तर आज समाजात परिवर्तन झाल नसत. म्हणुन आत्तातरी बाबासाहेब जाण्याच दु:ख व्यक्त करण सोडा व त्यांचे अपुर्ण काम पुर्ण करा.
*लेख टोचणारा आहे पण काय करणार सत्य हे काटेरी असत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण


६ डिसेंबर १९५६
याच दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं ... 
आणि एक झंझावाती वादळ शांत झालं ...
आज या घटनेला  ६० वर्ष होत आहेत 
त्यांच्या प्रतिमेस...
कोटि कोटी प्रणाम... 
त्रिवार अभिवादन ....

बुद्ध धम्मच्या जगतिक माहासभा

बुद्ध धम्मं महासभा घेण्याचं उद्दिष्ट फक्त एकत्र जमाव करणे नव्हतं तर त्या सभेत सर्व विचारांची आदण प्रदान करण्यासाठी सभा होत होती .कोणताही ठराव सह मातीने पास करायचा आणि त्यानुसार पुढे धम्माचा प्रचार करायचा . 
पुढील तपशील मध्ये महासभा केव्हा झाल्या याबद्दल थोडक्यात माहिती करून दिली आहे ,सविस्तर माहिती तुम्ही सध्याच्या तंत्रज्ञान युगात मिळवून घ्या  हि विनंती 

तथागतांच्या महापरिनिर्वानंतर 21 दिवसांनी पहिली संगिता( महासभा) पार पडली.
पहिली महासभा
राजग्रूह ( उत्तर प्रदेश )येथील वैभार पर्वतावर सप्तपर्णी नावाच्या गुहेत भरलेल्या ह्या महत्वाच्या सभेत धम्माचा विचार करण्यात आला.
या संगिताचे अध्यक्ष पूज्य महास्थविर महाकश्यप होते.पूज्य भिक्खू निर्गुणानंद महाथेरो ह्यांच्या नोंदणीत ती 6 महिने चालली.या सभेमधे 500 भिक्खूंनी सहभाग घेतला होता.
ञिपिटक या बौध्दांच्या धम्मग्रंथाला यामधे प्राथमिक स्वरूप देण्यात आले.
या वेळी तथागतांचा सहवास लाभलेले 102 वर्षाचे महास्थविर रेवत व महास्थविर यश यांनी संयुक्तरित्या अध्यक्षस्थान स्विकारले. ह्या सभेला 700 भिक्खू हजर होते.
हि संगिता 8 महिने चालली होती.
या सभेचे अध्यक्ष महास्थविर मोग्गलीपुत्ततिस्स हे होते. या सभेला 1000 भिक्खू उपस्थित होते. हि सभा 9 महिने चालली होती.
ही सभा बौध्द राष्ट्र श्रीलंकेत राजा वट्टगामणी अभय ह्यांच्या संरक्षणात झाली.मलय प्रदेशातील अलोक विहारातील गुहेत भरवली गेली.
ह्या सभेचे अध्यक्ष अश्वघोषांचे गुरू पाश्व्र म्हणजे वासुमिञ होते. ह्याच सभेत ञिपिटक 500 भिक्खूंनी व्यवस्थित बसवून घेतले.
2000 पेक्षा जास्त प्रमुख भिक्खू हजर होते.
1954 मधे भरलेल्या या सभेला विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर हजर होते. त्याचबरोबर विद्वान बौध्द भिक्खू पूज्य भदंत डाँ.आनंद कौस्यलायन हजर होते.
एकूण 2500 विद्वान भिक्खूनी उपस्थिती लावली होती.
ही सभा 17 जून 1954 ला सुरू होऊन 1956 च्या बुध्द जयंतीला समाप्त झाली.
या सभेला दलाई लामा उपस्थित होते.
या वेळी बुध्दाला 2550 वर्षे पुर्ण झाली होती.

दुसरी महासभा
त्यानंतर 89 वर्षांनी दुसरी सभा वैशाली (बिहार ) येथे झाली.या वेळी धम्मात भिक्खूंची संख्या साडे अकरा लाख झाली होती.
तिसरी महासभा
129 वर्षांनी म्हणजे बुध्द महापरिनिर्वाणानंतर 218 वर्षांनी सम्राट अशोकाची राजधानी पाटलीपूञ (बिहार)येथे भरवण्यात आली.
चौथी महासभा
पाचवी महासभा
पाचवी सभा होण्यासाठी 18 वे शतक उजाडले. 1857 मधे बौध्द राष्ट्र म्यानमार येथे येथील राजा मिंटो ह्याच्या संरक्षणात भरली गेली. ह्या सभेत ञिपिटकाचा विस्तार करण्यात आला.
सहावी महासभा
म्यानमारने सहाव्या सभेचा पुन्हा मान मिळवला.
सातवी महासभा
2007 मधे नेपाळ येथे ही सभा भरवण्यात आली.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कानून मंत्री (Law Minister) पदाचा राजीनामा का दिला?

Image result for संविधान गौरव दिन
बर्याच जणांना माहीत नसावं कि स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हनून डॉ .बाबासाहेब आंबेडकर होते . पण जस जसा समाज शिक्षित होत गेला आणि तो बाबासाहेबांबद्दल माहिती मिळवू लागला तसतसा त्याच्या हातही नाव नवीन माहिती मिळत गेल्या .कारण शिक्षणात आपल्याला कोणाचं शिकवत नाही कि कोण आंबेडकर .फक्त एवढेच सांगतात कि ते समाज सुधारक होते . 
पण काही शिक्षित लोकांनी हळू हळू बाबासाहेबांची माहिती लोकां पर्यंत पोहचवू लागले .आज जरी मीडिया आपल्याकडे नसला पण पुस्तकांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत आहेत . 
 सध्या OBC  समाज आंबेडकरां बद्दल काही मतभेत करीत आहेत अश्या लोकांसाठी हा मेसेज आहे .... 
बाबासाहेब कायदेमंत्री असताना त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पं .नेहरू कडे सुपूर्द केला तर का ? कारण त्यांना ह्या कुटील हिंदू संस्कृती मधून ८५% OBC ना बाहेर काढायचं होत... पण हे दुर्दैव .... 
का दिला होता राजीनामा  तर त्याची प्रमुख चार कारणे होती ...  
**"बाबासाहेबांनी घटनेमधे 340 कलम ओ. बी. सी . च्या आरक्षणा विषयी लिहिले त्याची वस्तुस्थिती आणि कर्मकहाणी"**
*(1)* कलम क्र. 341 नुसार
शेड्युल्ड कास्ट ( SC ) ना 15% प्रतिनिधित्व दिले.
*(2)* कलम क्र. 342 नुसार शेड्युल्ड ट्रायब्जना (ST) 7.5 % प्रतिनिधित्व दिले.
आणि या वर्गवारीतील लोकांचा विचार करण्या अगोदर बाबासाहेबांनी प्रथम OBC म्हणजेच इतर मागासवर्गीय यांचा विचार केला.
म्हणुन बाबासाहेबांनी 340 या कलमानुसार OBC ना प्रथम प्रतिनिधित्व दिले 
*(3)* कलम 340 नुसार OBC ना 52% प्रतिनिधित्व देण्याचे कलम घटनेत टाकले, तेव्हा त्यावेळचे लोहपुरुष सरदार पटेल या कलमाला विरोध करताना म्हणाले हे OBC कोण आहेत?" असा प्रश्न सरदार पटेलांनी स्वत:
OBC असुनहि विचारला.
कारण त्यावेळी SC आणि ST यांची वर्गवारी निश्चित झाली होती आणि OBC नेमके कोण हे _identified_ झाले नव्हते.
कोणतेही कलम लिहिल्या नंतर बाबासाहेबांना ते कलम प्रथम *तीन* लोकांना दाखवावे लागत असे.
1) *पंडीत नेहरू*
2) *राजेंद्र प्रसाद* आणि
3) *पसरदार पटेल*
हे तिघे 'मंजुर' म्हणाले की बाकीचे त्याला विरोध करण्याचे धाडस करत नव्हते.
त्यावेळी संविधान सभेत एकूण 308 सदस्य होते व त्यापैकी 212 _Congress_ चे होते .
340 कलम 341 आणि 342 च्या अगोदर आहे हे सर्व OBC बांधवानी लक्षात घेतले पाहिजे.
*340 वे कलम हे नेमके काय आहे:*
ज्यावेळी बाबासाहेबांनी 340 व्या कलमाचे प्रावधान केले व सरदार पटेलान्ना दाखवले त्यावर सरदार पटेल बाबासाहेबांना प्रश्न विचारतात *"ये OBC कौन है?"*
हम तो SC और ST कोही  _backward_ मानते है ये OBC आपने कहा से लाये? सरदार पटेल हे पण बॅरिस्टर होते आणि ते *स्वत: OBC* असतानाही त्यांनी या कलमाला विरोध केला.
परंतु या मागील मेंदु मात्र गांधी नेहरुंचा होता.
यावेळी बाबासाहेब सरदार पटेलांना म्हणाले…
"It's all right Mr. Patel मै आपकी बात संविधान मे डाल देता हू…
की संविधानातील 340 कलम हे सरदार पटेलांच्या तोंडचे वाक्य असुन 340 व्या कलमानुसार या देशाचे राष्ट्रपती यांना OBC कोण आहेत हे माहीत नाही आणि हे ओळखण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा आदेश देत आहे." 
गांधी.. नेहरू.. पटेल.. प्रसाद आणि त्यांची _Congress_ OBC ओ. बी. सी. ला प्रतीनीधीत्व देऊ ईच्छित नाही हे बाबासाहेबांना दाखवुन द्यायचे होते.
परंतु 340 व्या कलमानुसार राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी OBC कोण आहेत हे ओळखण्या साठी आयोग नेमला नाही म्हणून दि. 27 सप्टेंबर 1951  बाबासाहेबांनी केंद्रीय  कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
म्हणजे OBC च्या कल्याणासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणारी पहिली आणि शेवटची व्यक्ति म्हणजे बाबासाहेब.
परंतु अजुनही ही घटना इथल्या OBC ना माहिती नसावी ही खेदाची गोष्ट आहे.
*सर्वांत महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांना तो राजीनामा पंडीत नेहरूनी संसदेत वाचु दिला नाही.*
शेवटी 10 OCT 1951 रोजी बाबासाहेबांनी तो संसदेच्या बाहेर *प्रसार माध्यमांपुढे* मांडला.
जर संसदेत राजीनामा वाचला असता तर भविष्यात OBC ना कळले असते की बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी कायदेमंत्रीपदाला लाथ मारली.
बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला ती *चार* कारणे अणुक्रमाने खालीलप्रमाणे.
१) *340 कलमानुसार OBC साठी आयोग नियुक्त केला नाही म्हणुन.*
२) *नेहरुंचे परराष्ट्रीय धोरण चुकीचे होते.*
3) *हिंदु कोड बील.*
4) *पंतप्रधानांनी (नेहरू) खाते वाटपात बाबासाहेबां बरोबर केलेला दुजाभाव.*
पण बाबासाहेबांनी हिंदु कोड बीलासाठी राजीनामा दिला याचा मात्र जाणिवपणे प्रचार केला जातो.
राजीनामाचा वरील क्रम पाहीला तर बाबासाहेबांनी कुणाला जास्त महत्व दिले होते हे आपल्या लक्षात येत.

घटना एकट्या आंबेडकरांनी लिहली नाही....असा प्रचार करणाऱ्यांच्या थोबाडीत "चपराख



Image result for संविधान गौरव दिन
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार नव्हेत असा जावई शोध लावणाऱ्या मूर्ख लोकांना कळत नाही, संविधान निर्मितीकरिता २२ समित्या निर्माण केल्या होत्या, प्रत्येक समितीस कामे वाटून दिली होती. उदा. हिंदी भाषांतर समिती, उर्दू भाषांतर समिती, वृत्तपत्रे प्रेक्षागृह समिती इ. अश्या समितीचा घटना निर्मितीशी त्यांचा तितकासा थेट संबंध नव्हता. "मसुदा समिती" ह्या समीतीलाच घटनेचा मसुदा(प्रारूप) निर्माण करण्याचे काम सोपवले होते . *मसुदा समितीच्या अध्यक्ष स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विराजमान होते.
मसुदा समितीत केवळ ७ लोक सदस्य होते , त्या प्रत्येक सदस्यांनी वेगवेगळ्या कारणामुळे घटनेचे प्रारूप किंवा मसुदा निर्माण करण्याचे काम मध्यात सोडले त्यामुळे घटनेचा मसुदा निर्माण करण्याची जबाबदारी अध्यक्ष या नात्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. अशी शासकीय दस्तऐवजी नोंद असताना काही लोक जाणून बुजून घटणा एकट्या बाबासाहेबानी लिहलेली नाही, असे वक्तव्य करून स्वतःच्या अकलेचे तारे तोडतात. असा बुद्धिभेद करणे हे अतिशय संतापजनक आहे.
Image result for संविधान गौरव दिन सदर विषयी महाराष्ट्र शासन प्रकाशित "डॉ आंबेडकर गौरव ग्रंथा"चा संदर्भ देत आहे. तो केवळ तटस्थ मानसिकता असलेल्यांनीच अभ्यासावा, कारण आंबेडकर द्वेषाची कावीळ झालेल्या, झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागे करणे हे तितकेसे संयुक्तिक ठरणार नाही. "भारतीय राज्यघटनेत निर्मितीच्या संदर्भात काही तांत्रिक पण ठिसूळ मुद्द्यांचा आधार घेऊन, "बाबासाहेब हे भारतीय व घटनेचे शिल्पकार नव्हतेच " असे सांगून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जातो. ह्यातील सत्य खालील अवतारणांच्या आधारे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. हि अवतरणे , घटनानिर्मितीशी प्रत्यक्ष संबंधित असलेल्या तात्कालीन मान्यवरांची आहेत ....
मसुदा समितीचे एक सभासद टी. टी. कृष्णमचारी आपल्या ५ नोव्हेंबर १९४८ च्या भाषणात म्हणतात," सभागृहाला माहीत असेल कि, मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामा दिला. त्याची जागा भरण्यात आली नाही. एक सभासद मृत्यू पावला . त्याचीही जागा रिकामी राहिली. एक अमेरिकेत गेले. त्याचीही जागा तशीच राहिली. चावथे सभासद संस्थानिकांसंबंधच्या कामकाजात गुंतून राहिले. त्यामुळे ते सभासद असून नसल्या सारखेच होते. एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने ते हि उपस्थित राहिले नाहीत. शेवटी असे झाले कि, घटना करण्याचा सर्व भार एकट्या डॉ. आंबेडकारांवरच पडला. अश्या स्थितीत ज्या पद्धतीने ते काम पार पाडले ; ते निःसंशय आदरास पात्र आहेत."
घटना समितीचे एक सदस्य शामनंदन सहाय आपल्या भाषणात म्हणतात,"या सभागृहानेच नव्हे, तर देशाने या कामाबद्धल डॉ. आंबेडकरणाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे...ज्या प्रभुत्वाने डॉ. आंबेडकरांनी घटनाविधेयक सभागृहात संचालीत केले त्याबद्धल केवळ आपणच नव्हे; तर भविष्यकाळानेही त्यांच्याशी कृतज्ञ असले पाहिजे."
घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले," या खुर्चीत बसून घटना समितीच्या कार्याचे मी प्रत्येक दिवशी निरीक्षण करीत आलो आहे. विशेषतः या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. आंबेडकर यांनी आपल्या प्रकृतीची क्षिती न बाळगता ते काम तडीस नेले आहे."
डॉ. आंबेडकरांच्या घटनानिर्मिती कार्याबद्धल बुद्धिक्षुद्रता दाखवणाऱ्याना हा आहेर पुरेसा ठरावा... BBC
*(संदर्भ: डॉ.बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ,पृष्ठ क्र.१०,प्रकाशक: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,महाराष्ट्र शासन).*
तसेच  साहेबांकडे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून जी मुलभूत जबाबदारी होती त्या व्यतिरिक्त त्यांना घटना समितीच्याच 9 समित्यांवर सभासद म्हणून नेमले होते.
(1) संविधान निर्माण समिती
(2) ध्वज समिती
(3) मुलभूत अधिकार समिती
(4) मताधिकार समिती
(5) संविधान समिती
(6) अल्पसंख्यक समिती
(7) सल्लागार समिती
(8) नागरिकत्व विशेषाधिकार समिती
(9) सर्वोच्च न्यायालय विशेषाधिकार समिती मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर सदस्य:
(1) अल्लादी क्रूष्णस्वामी अय्यर
(2) के.एम.मुन्शी
(3) गोपाल अय्यंगार
(4) एन.माधवराम
(5) मोहम्मद सादूल्ला
(6) डी.सी.खेतान
२६ जानेवारी १९५० पासून आपली राज्यघटना देशभरात अमलात आली. तेव्हापासून आज पर्यंत – ह्या घटनेच्या मार्गदर्शनानुसारच देश चालला आहे. इतक्या जाती-धर्मानी युक्त असलेली जगातील सर्वात मोठी लोकशाही, कुठल्याही यादवीशिवाय प्रगतीपथावर आहे, ह्याचं श्रेय आपल्या राज्यघटनेलाच. पण ह्या राज्यघटनेवर वेळोवेळी निरनिराळे आक्षेप घेतले जातात. त्यातला एक आहे – भारतीय राज्यघटना “original” नाहीये, ती इतर घटनांची कॉपी आहे – हा.
Quora वर देखील हा प्रश्न विचारला गेला. ह्या प्रश्नावर दोन वेगवेगळी उत्तरं दिली गेली – आणि ही दोन्ही उत्तरं केवळ सुरेख आहेत.
पहिलं उत्तर आहे *तेजस्विता आपटे हिचं ती म्हणते :
*ह्या अश्या प्रश्नांनाच मी “अपमानास्पद” समजते.*
*तुम्हाला काय वाटतं–घटना निर्माण करणारे – जे देशातील सर्वात हुशार व्यक्ती होते – एवढे मूर्ख असतील का की इतर देशाची घटना जशीच्या तशी कॉपी करतील?*
*समजून घ्या – सुमारे ३ वर्ष आपल्या घटनेवर चर्चा घडल्या. घटनेच्या प्रत्येक शब्दावर चर्चा झाली. इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास झाला. त्या देशांसमोरील समस्या, तिथली परिस्थिती आणि आपला देश, आपला समाज ह्यांचा तौलनिक अभ्यास झाला. ह्या सर्वातून सकारात्मक आणि भारतासाठी लाभदायक ते सर्व राज्यघटनेमधे समविष्ट झालं.*
*प्रत्येक गोष्ट ही भारतासाठी आणि इथल्या सर्व एकूण एक नागरिंकासाठी तयार  केली गेली, त्यानुसारच हि घटना सर्व सदस्यांनी स्वीकारली केली गेली.
*थोडीशी कल्पना हवी असेल तर एक वस्तुस्तिथी आपल्याला माहीत असलेली ती अशी  आपली राज्यघटना ६६ वर्षांहून अधिक काळ देशाला दिशा देत आहे. आणि जगभरातील राज्यघटनांचं सरासरी वय आहे फक्त १७ वर्ष ! ह्यावरूनच हे कळेल की राज्यघटना लोकांसाठी योग्य नसेल तर काय होतं.*
*सणसणीत !*
*पुढे, अनुप कुंभारीकरने अगदी वेगळ्याप्रकारे उत्तर दिलंय :*
चाकाचा शोध पुनःपुन्हा नं लावणे (म्हणजेच, आधी जे चांगलं चांगलं शोधल्या गेलंय, ते कुठलाही आडपडदा नं ठेवता वापरणे) हे हुशार लोकांचं लक्षण आहे.
ह्यावर मी काय बोलू? स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या आरोपाचं awesome उत्तर दिलं आहे : “It is said that there is nothing new in the Draft Constitution, that about half of it has been copied from the Govt. of India Act of 1935 and that the rest of it has been borrowed from the Constitutions of other countries. Very little of it can claim originality.
One likes to ask whether there can be anything new in a Constitution framed at this hour in the history of the world. More than hundred years have rolled over when the first written Constitution was drafted. It has been followed by many countries reducing their Constitutions to writing. What the scope of a Constitution should be has long been settled. Similarly what are the fundamentals of a Constitution are recognized all over the world. Given these facts, all Constitutions in their main provisions must look similar. The only new things, if there can be any, in a Constitution framed so late in the day are the variations made to remove the faults and to accommodate it to the needs of the country. The charge of producing a blind copy of the Constitutions of other countries is based, I am sure, on an inadequate study of the Constitution…
As to the accusation that the Draft Constitution has produced a good part of the provisions of the Govt. of India Act, 1935, I make no apologies. There is nothing to be ashamed of in borrowing. It involves no plagiarism. Nobody holds any patent rights in the fundamental ideas of a Constitution…provisions taken from the Government of India Act, 1935, relate mostly to the details of administration. 4th Nov 1948, Constituent Assembly

घटनाकार आंबेडकर इथेच थांबले नाहीत ! ते ह्याही पुढे गेले आहेत आणि त्यांनी “एक संपूर्ण नवी राज्यघटना देशासाठी जास्त चांगली असली असती का?” ह्याही प्रश्नाचं दमदार उत्तर दिलंय : “I feel, however good a Constitution may be, it is sure to turn out bad because those who are called to work it happen to be a bad lot. However bad a Constitution may be, it may turn out to be good if those who are called to work it, happen to be a good lot. The working of a Constitution does not depend wholly upon the nature of the Constitution.” मी पुढे हे म्हणेन – कुठल्याही देशाला, स्वतःची राज्यघटना implement करण्याची संधी क्वचितच मिळते. जर ह्या संधीचं सोनं केलं नाही तर पुढे रक्तपात होतो. आपल्या देशात अहिंसक मार्गाने राज्यघटना अमलातही आली आणि अनेकांना रक्तपाताशिवाय समानतेची हमी मिळाली.
आपल्याला खूप महान अशी राज्यघटना डॉ .बाबासाहेबांमुळे मिळाली आहे.
बस्स …! बोलती बंद…! 

* पुरावा क्र. १ *
* पुरावा क्र. २ *
* पुरावा क्र. ३ *
त्या समित्या अशा:
भारतीय राज्यघटना हि  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचं म्हणजे पुढील ५० वर्षांनंतर तुम्हाला कशाची गरज आहे याचा  अंदाज बांधून एकत्रित केलेलं तपशील आणि तेही पूर्ण पने बुद्ध तत्त्व आणि सम्राट अशोक यायांचं मेळ म्हणजे संविधान .... 
*तुम्हाला काय वाटतं – आपला देश गेल्या ६६ वर्षात इतकं काही सहन करून (including आणीबाणी!) – टिकला आहे, प्रगती करतोय – ते एका “कॉपी” केलेल्या राज्यघटनेच्या बळावर?*
*तुम्हाला खरंच असं वाटतं का जगातील सर्वात मोठी लोकशाही, इतर देशांच्या घटनेला कॉपी करून बनवलेल्या घटनेच्या बळावर अशीच एका तुक्क्यामुळे व्यवस्थीत कार्यान्वित आहे?*
आणि तुम्ही म्हणताय कुठलाही अभ्यास केल्याशिवाय “असे” आरोप करणं हे अज्ञानाचं लक्षण आहे.*
होय – भारतीय राज्यघटना ही Govt. of India Act, 1935 आणि इतर देशातील राज्यघटनांच्या मदतीने/आधारानेच बनवली गेली आहे. पण ह्याचा अर्थ जर “भारतीय राज्यघटना ही कॉपी केलेली आहे” असा काढल्या जात असेल तर तो निव्वळ मूर्खपणा आहे.

धम्म मित्र :  आयु.मिथुन मधाळे.सिदनाळ

जयभीम म्हणजे काय ?





काही लोक म्हणतात  कि : *जयभीम म्हणजे काय ?*
तर उत्तर असं पाहिजे :

*जयभीम म्हणजे भारतीय**जयभीम म्हणजे श्वास**जयभीम म्हणजे अस्मिता**जयभीम म्हणजे डॉ. बाबासाहेबांचा आदर**जयभीम म्हणजे एक ओळख**जयभीम म्हणजे आंबेडकरी विचार**जयभीम म्हणजे आंबेडकरी चळवळ**जयभीम म्हणजे भीमसैनिक**जयभीम म्हणजे आंदोलन**जयभीम म्हणजे सम्यक समाज**जयभीम म्हणजे सम्यक दृष्टी**जयभीम म्हणजे सम्यक क्रांती**जयभीम म्हणजे उत्साह**जयभीम म्हणजे उर्जा**जयभीम म्हणजे* *डाॅ.बाबासाहेबांच्या कष्टाला सलाम**जयभीम म्हणजे मुकनायक**जयभीम म्हणजे मुक्तीदाता**जयभीम म्हणजे मुक्तीचे भुषण**जयभीम म्हणजे वंचितांचा आवाज**जयभीम म्हणजे वंचितांचा विकास**जयभीम म्हणजे अन्यायाचा प्रतिकार**जयमीम म्हणजे गर्व**जयभीम म्हणजे दम, ताकद, शक्ती**जयभीम म्हणजे स्वाभिमान**जयभीम म्हणजे आपुलकी आणि आपलेपणा**जयभीम म्हणजे जीवंतपणा**जयभीम म्हणजे अजिंक्यता**जयभीम म्हणजे माणुसकी**जयभीम म्हणजे प्रामाणिकता**जयभीम म्हणजे एकता, एकतेचा विचार**जयभीम म्हणजे अंधश्रद्धेला नकार**जयभीम म्हणजे परिवर्तनवादी**जयभीम म्हणजे विज्ञानवादी**जयभीम म्हणजे बुध्दीप्रामाण्यवादी**जयभीम म्हणजे नव्याचा स्विकार**जयभीम म्हणजे जागृती**जयभीम म्हणजे दया,क्षमा,शांती**जयभीम म्हणजे प्रज्ञा ,शील, करुणा**जयभीम म्हणजे मैत्री**जयभीम म्हणजे सदाचार**जयभीम म्हणजे स्वातंत्र्य,समता,बंधुत्व**जयभीम म्हणजे भीमगर्जना**जयभीम म्हणजे बहिष्कृत भारत**जयभीम म्हणजे आंबेडकर भारत*जयभीम म्हणजे प्रबुध्द भारत**फक्त* जय भीम 

* नमो बुद्धाय * जय भीम * जय भारत * 

बाबासाहेबांच दीक्षाभुमीवरिल भाषण


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे दीक्षाभुमिवरील
भाषण आणि बौध्दांची जबाबदारी
दिनांक १४.१०.१९५६ रोजी नागपूर येथे हिंदू
धर्माचा त्याग करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द
धम्माची दीक्षा घेतली व नंतर
उपस्थित लाखो अनुयानांना त्यांनी दिक्षा दिली.
दुसर्या दिवशी दिनांक १५.१०.१९५६
रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत
त्यांनी धम्माचे विवेचन व समाजबांधवांना मार्गदर्शन
करणारे ऎतिहासिक, स्फुर्तिदायक व ओजस्वी भाषण
दिले. या घटनेला आज ५५ वर्षे लोटून गेलीत.
तेव्हा त्यांनी ज्या पोटतिडकीने दिशानिर्देश
दिलेत त्यानुसार समाजबांधव वागला कां याचा विचार करणे आवश्यक
आहे.
बाबासाहेब भाषणात म्हणाले होते की, ’आम्हाला इज्जत
प्यारी आहे आहे, लाभ प्य्रारा नाही.’
केसरीच्या बातमीदाराने संगमनेरच्या सभेत
चिठ्टी पाठवून बाबासाहेबांना विचारले होते की,
’तुमचे लोकं हलाखीमध्ये जगत आहेत.
त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाहीत.
त्यांना अन्न नाही.
शेतीवाडी नाही अशी त्याची बिकट
परिस्थिती असतांना मेलेली ढोरे ओढू नका असे
तुम्ही सांगत असल्यामुळे त्यांचे
दरवर्षी कातड्याचे, शिंगाचे, मांसाचे ५०० रुपये उत्पन्नाचे
नुकसान होते.’ तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते की,
’तुम्ही, तुमचे पांच मुले, तुमच्या भावाच्या ५/७ मुलांमिळून
तुमच्या कुटूंबानी हे काम करावे म्हणजे तुम्हाला ५००
रुपयाचे उत्पन्न मिळेल. त्याशिवाय
मी दरवर्षी तुम्हाला ५०० रुपये वर
देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल,
त्यांना अन्न-वस्त्र मिळेल की नाही ते माझे
मी पाहून घेईन. मग
एवढी फायद्याची गोष्ट
तुम्ही कां सोडून देता? तुम्ही कां हे
करीत नाही? आम्ही हे काम
केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे
फायदा नाही?
ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे…’
दुसर्या एका ब्राम्हण मुलाने, पार्लमेंट,
असेंब्ल्याच्या जागा कां सोडता असे विचारले होते. त्यावर बाबासाहेब
म्हणाले की, ’तुम्ही महार बनून भरा.’
म्हणून बाबासाहेब म्हणतात की,
आम्ही झगडतो आहोत ते
इज्जतीकरीता! मनुष्य मात्राला पूर्णावस्थेस
नेण्याकरितां आम्ही तयारी करीत
आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग
करण्याची आमची तयारी आहे.
काय बाबासाहेंबाच्या या म्हणण्यानुसार समाजबांधव वागत आला आहे
कां? की स्वार्थासाठी वाटेल ते,
प्रसंगी स्वाभिमान, मानसन्मान व इज्जत गहान
ठेवायला मागेपूढे पाहिले नाही. याचा जाब
अशा लोकांनी स्वत:ला विचारायला नको कां?
बाबासाहेब त्या भाषणात म्हणाले होते की,
’आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५
पासून येवले येथे एक ठराव करुन
हाती घेतली. मी.हिंदू धर्मात
जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार
नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच
केली होती आणि काल
मी ती खरी करुन
दाखविली. मला इतका आनंद झाला की-
हर्षवायुच झाला आहे. नरकांतून सुटलो असे मला वाटते.’
काय आपण सुध्दा पुर्णपणे हिंदू धर्माच्या संकृतीचा,
रितीरिवाजाचा त्याग केला आहे कां? असा प्रश्न
आम्ही स्वत:ला विचारायला नको कां?
पुढे बाबासाहेब म्हणतात की,
’मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौध्द धर्मात
यावयाचे आहे, त्यांनी जाणीवेने आले पाहिजे.
त्यांना तो धर्म पटला पाहिजे.’
काय बाबासाहेंबाच्या म्हणण्यानुसार, समाजबांधवांनी बौध्द
धम्म आतातरी पटवून घेतला आहे कां?
धम्माची शिकवन समजून घेऊन इतरांना समजून
सांगितली काय? याचा जाब
प्रत्येकांनी स्वत:ला विचारायला नको कां?
भगवान बुध्दाचा उपदेश सांगतांना बाबासाहेब म्हणतात की,
बौध्द संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान
आहेत. सागरात गेल्यावर हे गंगेचं पाणी किंवा हे
महानदीचे पाणी ओळखणे अश्यक्य असते.
त्याप्रमाणे बौध्द संघात आले म्हणजे आपली जात जाते
व सर्वजण समान असतात.
काय लग्न जुळवतांना आपण पोटजातीचा विचार
करतो काय? याचा जाब अशा लोकांनी विचारायला नको काय?
बाबासाहेबांनी भाषणामध्ये धर्मास
ग्लानी कां येते?
या राजा मिलिंदानी विचारलेल्या प्रश्नाला भन्ते नागसेनाने
दिलेल्या उत्तराचे विवेचन करतांना तीन कारणे
सांगितली आहेत.
१. पहिले कारण हे की एखादा धर्मच कच्चा असतो.
त्या धर्माच्या मूळ तत्वांत गांभीर्य नसते. तो कालिक धर्म
बनतो व कालानुसार अशा धर्म टिकतो.
२. दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक
नसतील तर धर्मास ग्लानी येते.
ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे.
विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिध्द
नसतील
तरी धर्माला ग्लानी येते.
३. आणि तिसरे कारण हे की, धर्म व
धर्माची तत्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत
व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन
आपल्या श्रेष्ट विभूतिचे पूजन करतात.
बाबासाहेब म्हणतात की, आपण बौध्द धर्म
स्विकारतांना ही कारणे लक्षांत ठेवली पाहिजे.
बौध्द धर्माची तत्वे कालिक
(काही काला पुरती) आहेत असे
कोणासही म्हणता यावयाचे नाही.
काय धम्म प्रचारासाठी व गांवा-गांवात, मोहल्या- मोहल्यात
बुध्द विहारे बांधण्यासाठी समाज
बांधवांनी विशेषत:
शिकलेल्या बुध्दिजीवी वर्गांनी पुढाकार
घ्यायला नको काय? कारण हा वर्ग समजून घेउन इतरांना समजावून
सांगू शकतो. हा वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीचा लाभधारक
आहे. तेव्हा या लोकांवर बाबासाहेबांची चळवळ पुढे
नेण्याची जबाबदारी येऊन पडत
नाही काय?
बाबासाहेब पुढे म्हणतात की, “मात्र
तूमचीही जबाबदारी मोठी आहे.
तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल
अशी तुम्ही कृती केली पाहिजे.
हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढे अडकवून घेत आहोत
असे मानू नका. बौध्द धर्माच्या दृष्टीने
भारताची भूमी सध्या शुन्यवत आहे.
म्हणून आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार
केला पाहिजे. नाही तर महार
लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे
होऊ नये, म्हणून आपण दृढ निश्चय केला पाहिजे. हे
आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे
तर जगाचाही उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच
जगाचा उध्दार होणार आहे.”
काय आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा प्रयत्न
केला काय किंवा करतो काय? आपल्या कृतीने बुध्द धम्म
निंदाजनक स्थितीस आणला असे झाले तर
नाही ना? याचा अंतर्मुख होवून सर्वांनी विचार
करायला नको काय?
बाबासाहेब पुढे म्हणतात की, “ हा नवा मार्ग
जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प
केला आहे, काही इच्छिले आहे, हे
तरूणांनी लक्षांत घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे
पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २०
वा हिस्सा या कामी देईन असा निश्चय करावा.
काय आपल्या उत्पनाचा विसावा हिस्सा म्हणजे पांच टक्के आपण
बाबासाहेबांच्या कार्याकरीता योगदान देतो काय?
कां हेही पैसे आपण आपल्याच घरात,
शौकपाण्यासाठी खर्च करतो? याचा विचार आपण
करायला नको काय? हा पैसा बाबासाहेबांचा आहे
आणि तो मी बाबासाहेबांच्याच कामाकरीता खर्च
करेन याची जाणीव
किती लोकांना आहे?
भाषणाच्या शेवटी बाबासाहेब म्हणतात की,
“दरेकांनी दरेकाला दीक्षा द्यावी.
दरेक बौध्द माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे
मी जाहीर करतो.”
काय इतर जाती-धर्माच्या लोकांनी बौध्द धम्म
स्विकारावा म्हणून आपण
अशी काही यंत्रना निर्माण करु शकलो काय?
याचा आम्ही विचार करायला नको काय?
बाबासाहेबांचे भाषण व त्यावर
आपली जबाबदारी याचा विचार करुन जर
सर्वांनी एकत्र येऊन एका सुत्रबद्द
पध्दतीने व निष्ठापूर्वक रितिने वाटचाल करण्याचा निर्धार
केला तर खर्या अर्थाने बाबासाहेबांचे ’भारत बौध्दमय’ करण्याचे
स्वप्न काही अंशी साकार झाल्याशिवाय
राहणार नाही, हे निर्वीवाद सत्य आहे.
PROOF :-
दिनांक २४.०९.२०११ दैनिक धम्मशासन, मुंबई,
दिनांक २५.०९.२०११ दैनिक वृतरत्न सम्राट, मुंबई,
दिनांक २९.०९.२०११ व ३०.०९.२०११ जनतेचा महानायक, मुंबई,
दिनांक ०६-१०-२०११ दैनिक बहुजन महाराश्ट्र पूणे धम्मचक्र
प्रवर्तन विशेषांक
व दिनांक ०६-१०-२०११ धम्मसंदेश यवतमाळ धम्मचक्र प्रवर्तन
विशेषांक मध्ये प्रकाशित झाला आहे.

समाज सुधारकांची विचारधारा


संत कबीर : कृतीशिवाय उपदेश करणे हे मूर्खांचे लक्षण होय.तो कृतीशून्य वागत असेल तर...रात्रंदिवस केलेले उपदेश उपयोगी पडत नाही.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले : सर्वं मानव ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत, हे जो पर्यंत आम्हाला कळत नाहीं, तो पर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप आपणास कळणार नाहीं.उच्च जाती, नीच जाती ईश्वर्कृत नाहीं, स्वार्थी मानवाने स्वता:चे रूप व्यक्त करण्यासाठी आणी त्यायोगे आपले आपल्या वंशजांचे हित व्हावे म्हणून केलेले पाखंडी तत्वज्ञान आहे.

संत तुकोबाराय : असत्याच्या बाजूने जरी बहुमत असले तरी ते स्विकारू नये.



छ . शिवराय : राज्यात जातीपातीला आजिबात थारा नाही .



राष्टमाता आहिल्यामाई होळकर : जे स्वराज्य माझ्या पुर्वजानि तलवारीच्या बळावर रक्ताचे पाणी करुन मिळवले आहे त्याला टिकवन्या साठि माझे रक्त जरी सांडले तरी चालेल पन ह्या देश द्रोही पेशव्यांचे कपट कारस्थान चालु देनार नाहि.

राष्ट्रसंत संत गाडगेबाबा :अरे अडाण्याला शिक्षण द्यावं, बेघरांना घर द्यावं,रंजल्या - गांजल्याची सेवा करावी,
मुक्या प्राण्यावर दया करावी...बापहो देव यांच्यात राहतो बापहो देव देवळात राहत नाही...देव आपल्या मनात राहतो...देवळात फक्त पुजा-याचे पोट राहते.

प्रबोधनकार ठाकरे. : समाजातील सर्व विकारांचे मर्म वैदिक कर्मकांडांत आहे ... धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास,व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत...
ते सर्व परिपाठ भिक्षुकांनी आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत...
या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते .

विश्वंरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : स्त्रियांची प्रगती ज्याप्रमाणात झाली असेल, त्यावरून समाजाची प्रगती मी मोजत असतो 


राजर्षी छत्रपती शाहू महाराज : "शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत.म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे."

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सर : यश खूप दूर आहे असे जेंव्हा आपल्याला वाटते...तेव्हा ते खूप जवळही असू शकते.जेंव्हा तू प्रतिकुल परिस्थतीशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस... प्रयत्नांनीच तुला थकवा येईल,तेव्हा थोडा विसावा घे, पण माघार घेऊ नकोस अजिबातच माघार घेऊ नकोस...येणा-या सर्व आव्हानांसाठी सज्ज रहा, त्यांना खंबीर मनाने सामोरे जा ऐरण झालास तर घाव सोस... हातोडा झालास तर घाव घाल.

नेताजी सुभाषचंद्र बोस : सर्व प्रकारच्या अंधश्रध्दा आणि धर्माच्या नावाखाली केला जाणारा वेडाचार नष्ट करा.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : प्रसन्न हवापाणी ऋतु । हाचि विवाहाचा मुहूर्त।बाकीचें झंजट फालतू । समजतों आम्ही ॥दिवस पाहावा सुंदर । हावापाणी सोयीस्कर ।सर्वांसि होईल सुखकर । म्हणोनिया ॥लग्नासाठी कर्ज करावे । जन्म भर व्याज भरीत जावे॥पैश्या साठी कफल्लक व्हावे । कोन्या देवे सांगितले ॥

राष्ट्रसंत संत गाडगेबाबा : बापहो आपल्या मुलाले शिक्षण द्या, पैसे नाही म्हणाल,तर जेवणाचे ताट द्या,हातावर भाकरी खा, बायकोले लुगडं कमी भावाचे घ्या, पण मुलाले शाळेत घातल्या विना राहु नका.

क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले : ईश्वर एकच व निर्गुण-निराकार आहे... ईश्वराच्या भक्तीसाठी कोणालाही कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही... धार्मिक कर्मकांडावर विश्र्वास ठेवू नका !!

 साहित्यरत्न शाहीर अण्णा भाऊ साठे : "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती येथील दलित,कष्टकरी, उपेक्षितांच्या तळहातावर तरलेली आहे.''


प्रबोधनकार सत्यपाल महाराज : शेतकरी माय-बाप हो..जगाचा पोशिंदा म्हणून तुमची ओळख आहे..एका दाण्याचे शंभर दाणे करण्याची किमया तुमच्यातच आहे म्हणून म्हणतो जरा धीराने घ्या... एकाचे शंभर आणि शंभराचे कोटी होतील...असे करता करता सर्व कर्ज निकाली निघेल...आत्महत्या हा कोणत्याही संकटावरील पर्याय होऊ शकत नाही... बाबांनो जे बाजारात विकते , तेच पिकवा..

स्वामी विवेकानंद : जब पड़ोसी भूखा हो तब मंदिर में भोग चढ़ाना पुण्य नहीं पाप है !



सत्यशोधक विचारवंत आण्णा भाऊ साठे : हे दिन दुबळ्यांचे हात कष्ट मेहनत करून ते
स्वतः जगतात व इतरांना जगवतात. गरिबांच्या कष्टावरच सर्व व्यवहार चालत असतात. त्यांच्या मेहनतीला नेहमी फळ येते.ती जगतात आणि जगवतात !!

पु.लं.देशपांडे('एक शुन्य मी' या पुस्तकातुन) : एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही.पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधा-यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत,याविषयी मला यत्किंचितही शंका नाही.

डॉ. श्रीराम लागू. : कुठल्याही अंधश्रद्धा निरुपद्रवी नसतात,आणि कुठल्याही श्रद्धा डोळस नसतात,डोळस श्रद्धा हा वदतोव्याघात आहे. प्रेम जसे आंधळे असते.तशी श्रद्धा ही आंधळीच असते. मी परमेश्वरावर श्रद्धा आहे असे म्हणण्याने ती श्रद्धा डोळस होत नाही.ज्या वस्तूच्या (किंवा संकल्पनेच्या) अस्तित्वाचा कसलाही पुरावा, काही हजार वर्षांच्या शोधानंतरही उपलब्ध झालेला नाही त्या वस्तूवरची किंवा संकल्पनेवरची म्हजे परमेश्वरावरची श्रद्धा डोळस कशी ? आपल्यावर पिढ्यानपिढ्या झालेल्या संस्कारांचा परिणाम म्हणून ती श्रद्धा फार तर प्रामाणिक म्हणता येईल पण डोळस नव्हेच. भूतपिशाच्च ह्या संकल्पनाच आहेत. त्याही परमेश्वर ह्या संकल्पनेइतक्याच जुन्या आहेत त्यांच्याही अस्तित्वाचा कसलाच पुरावा नाही. मग त्या तेवढ्या अंधश्रद्धा,आणि परमेश्वरावरची श्रद्धा मात्र डोळस श्रद्धा, हे कसे काय ?

डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर : अंधश्रद्धांना विरोध म्हणजे शोषण, अनिष्ट प्रथा, रूढी,कालविसंगत कर्मकांड, त्यातून होणारी दिशाभूल,फसवणूक याला विरोध. लोकांच्या श्रद्धेचा, सात्त्विक भावनेचा वा भयगंडाचा फायदा घेऊन ही सफाईदार धूळफेक वा चलाख लूटमार केली जाते. त्याला ना जात,ना पंथ, ना धर्म. त्याला विरोध हेच फुले, आंबेडकरांनी सांगितलेले सत्यशोधकी कर्म.

सिंधुताई सपकाळ : रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेचा इंतजार करा. एक दिवस तुमचाही उजाडेल.

डॉ.आ.ह.साळुंखे. : परिवर्तनाची प्रक्रिया हि एक सुंदर तपश्चर्या आहे.असे मला वाटते. आपणही तपश्चर्या निष्ठेने, विवेकाने,संयमाने, परस्पर विश्वासाने, परस्पर सहायाने करू.या परिवर्तनवादी कार्यकर्ता होण्यासाठी व्यक्तीने आधी चांगला माणूस कसे बनायचे ते शिकले पाहिजे आणि तसे बनले पाहिजे, असे मी मानतो. जे हि प्रक्रिया पूर्ण करून कार्यकर्ते बनले आहेत, त्यांच्या पुढे मी नतमस्तक आहे.

विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर : जातीभेद एक मनाचा रोग आहे . मनाने तो मानला नाही की, तो झटकन बरा होतो .

हिंदू धर्म कसा ?

स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात "हिंदू- हि मोगलांनी दिलेली शिवी आहे.हि म्हणजे हीन आणि दु म्हणजे दुय्यम म्हणजेच शुद्र, तुछ्य, गुलाम, जिंकून घेतलेले होय." म्हणूनच दयानंद सरस्वती यांनी आर्य
समाजाची स्थापना केली. हिंदू समाजाची नव्हे. असे असेल तर गर्व काय गुलामीचा करIयचा?
१) एके काळी स्त्रियांच्या डोक्या वरील केस भादरून त्यांना बोडखे जीवन जगाय लावणारा हिंदू धर्म. एवढेच काय तर स्त्रियांना जिवंत जाळून ढोल तासे बडवत मंत्र म्हणनार्या ब्राह्मणांचा हिंदू धर्म खरच गर्वाची बाब आहे काय?
२) वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था निर्माण करून असमानता दर्शक वागणूक देणारा. माणसा माणसात भेद निर्माण करणारा. धर्म खरच मना पासून गर्व करण्याच्या लायकीचा आहे काय?
३) हिंदू धर्म एवढा ग्रेट होता तर मग संतांनी वेगळे धर्म का काढले ज़से कि महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत, संत चक्रधर स्वामी यांनी महानुभाव (परधर्म) तर संत नामदेव यांनी भागवत (वारकरी) धर्म का काढला?
४) आत्तापर्यंत ब्राह्मणांच्या मुलांचा हजेरी पटावरील धर्माचा रकाना रिकामा का असायचा? धर्म म्हणून "ब्राह्मण धर्म" हा शब्दप्रयोग ब्राह्मण आत्तापर्यंत का करत आलेत?
५)शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नाकारणे असो कि किवा तुकोबांचा गाथा पाण्यात बुडवणे असो. आमचा धर्म असे कसे करू शकतो?
६) मनुस्म्रती हा ब्राम्हन धर्माचा कायदे ग्रंथ.ज्याने शूद्राला कुठलेही हक्क अधिकार दिले नाहीत पण शिक्ष्या मात्र भयानक दिल्या जसे कि संस्कृत चा अभ्यास का केला म्हणून छ.संभाजी महाराजांची हत्त्या या ग्रंथा प्रमाणे करण्यात आली.
संत चोखोबा हे जातीने महार पण लोकांना शहाणे करत आहेत म्हणून त्यांच्या अंगावर वेस ढकलून त्यांची हत्त्या करण्यात आली.
एवढेच नव्हे तर संत रविदास यांची हत्त्या चीत्तोदगडावर चर्म कापण्याच्या हत्त्याराने करण्यात आली
ग़ोरा कुंभाराचे हात तोडण्यात आले.
जनाबाई ला सुळावर देण्यात आले .
मीराबाई ला कृष्ण मंदिरात विष पाजून मारले गेले. सन्त
नामदेव यांच्या समवेत घरच्या १४ जणांना पाण्यात बुडवून मारण्यात आले.
कबीरां च्या देहाची म्हणे फुले झाली. हि सगळी कारस्थाने धर्म प्रमुख भटजींचे. काय समस्या होती ब्राह्मनांची?
७ ) बरे या धर्माचा ठोस धर्मग्रंथ कोणता? मुख्य देव कोणता? धर्म प्रमुख कोणता? अजून किती तरी पुरावे देता येतील.
आमच्या महापुरुषांना संपवणारा धर्म आमचा कसा?
वाचा विचार करा