हिंदू धर्म कसा ?

स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात "हिंदू- हि मोगलांनी दिलेली शिवी आहे.हि म्हणजे हीन आणि दु म्हणजे दुय्यम म्हणजेच शुद्र, तुछ्य, गुलाम, जिंकून घेतलेले होय." म्हणूनच दयानंद सरस्वती यांनी आर्य
समाजाची स्थापना केली. हिंदू समाजाची नव्हे. असे असेल तर गर्व काय गुलामीचा करIयचा?
१) एके काळी स्त्रियांच्या डोक्या वरील केस भादरून त्यांना बोडखे जीवन जगाय लावणारा हिंदू धर्म. एवढेच काय तर स्त्रियांना जिवंत जाळून ढोल तासे बडवत मंत्र म्हणनार्या ब्राह्मणांचा हिंदू धर्म खरच गर्वाची बाब आहे काय?
२) वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था निर्माण करून असमानता दर्शक वागणूक देणारा. माणसा माणसात भेद निर्माण करणारा. धर्म खरच मना पासून गर्व करण्याच्या लायकीचा आहे काय?
३) हिंदू धर्म एवढा ग्रेट होता तर मग संतांनी वेगळे धर्म का काढले ज़से कि महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत, संत चक्रधर स्वामी यांनी महानुभाव (परधर्म) तर संत नामदेव यांनी भागवत (वारकरी) धर्म का काढला?
४) आत्तापर्यंत ब्राह्मणांच्या मुलांचा हजेरी पटावरील धर्माचा रकाना रिकामा का असायचा? धर्म म्हणून "ब्राह्मण धर्म" हा शब्दप्रयोग ब्राह्मण आत्तापर्यंत का करत आलेत?
५)शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा नाकारणे असो कि किवा तुकोबांचा गाथा पाण्यात बुडवणे असो. आमचा धर्म असे कसे करू शकतो?
६) मनुस्म्रती हा ब्राम्हन धर्माचा कायदे ग्रंथ.ज्याने शूद्राला कुठलेही हक्क अधिकार दिले नाहीत पण शिक्ष्या मात्र भयानक दिल्या जसे कि संस्कृत चा अभ्यास का केला म्हणून छ.संभाजी महाराजांची हत्त्या या ग्रंथा प्रमाणे करण्यात आली.
संत चोखोबा हे जातीने महार पण लोकांना शहाणे करत आहेत म्हणून त्यांच्या अंगावर वेस ढकलून त्यांची हत्त्या करण्यात आली.
एवढेच नव्हे तर संत रविदास यांची हत्त्या चीत्तोदगडावर चर्म कापण्याच्या हत्त्याराने करण्यात आली
ग़ोरा कुंभाराचे हात तोडण्यात आले.
जनाबाई ला सुळावर देण्यात आले .
मीराबाई ला कृष्ण मंदिरात विष पाजून मारले गेले. सन्त
नामदेव यांच्या समवेत घरच्या १४ जणांना पाण्यात बुडवून मारण्यात आले.
कबीरां च्या देहाची म्हणे फुले झाली. हि सगळी कारस्थाने धर्म प्रमुख भटजींचे. काय समस्या होती ब्राह्मनांची?
७ ) बरे या धर्माचा ठोस धर्मग्रंथ कोणता? मुख्य देव कोणता? धर्म प्रमुख कोणता? अजून किती तरी पुरावे देता येतील.
आमच्या महापुरुषांना संपवणारा धर्म आमचा कसा?
वाचा विचार करा

No comments:

Post a Comment